Skip to main content

वारसा प्रमाणपत्र म्हणजे काय असते

   वारसा प्रमाणपत्र अतिशय आवश्यक  असं प्रमाणपत्र आहे अशी माहिती खालील प्रमाणे दिली आहे
 वारसा प्रमाणपत्र हे केवळ त्याच्या मुलांना किंवा त्यांच्या मुलींना दिले जाते तसेच ते त्यांनाच मिळते ज्यांचे ते वारस असतात. म्हणजेच एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू होतो त्यांच्या मुलांना तसेच मुलींना त्यांचे कायदेशीर वारस म्हणून जे व्यक्ती घोषित केले जातात. त्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते .वारसा प्रमाणपत्र मध्ये जर मृत व्यक्तीच्या नावावरती काही जमीन घर किंवा मालमत्ता तसेच बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी काही मालमत्ता असल्यास या वारसा प्रमाणपत्राची गरज भासते. तसेच वडिलोपार्जित जमीन शेतजमिन किंवा प्लॉट , घर ,बँकेत असलेले पैसे वारसा द्वारे आपली नावावर करण्यासाठी अशाप्रकारच्या वारस प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असते आणि  ते न्यायालयाद्वारे दिली जाते.

वारसाप्रमाण पत्रासाठी लागणारी कागद पत्राची यादी


1)मृत्यू व्यक्तीचे प्रमाणपत्र (ज्यांचा वारस म्हणून आपणास          लावण्याचा आहे
2)त्यांच्या मुलांची आधार कार्ड 
3)रेशन कार्ड असेल तर
4)7/12 जमीन असेल तर 


अधिक माहितीसाठी व मोफत सल्ल्यासाठी 
खालील क्रमांकावर वर संपर्क करा
9970166255

Comments

Popular posts from this blog

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६

वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे . विशेषतः, १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानि...

कामगार कायदा

कामगारांची मजुरी, नोकरीच्या अटी, कारखान्यांतील व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, कामाचे तास, कामगार-मालक संबंध इत्यादीसंबंधीचे कायदे म्हणजे कामगार कायदे, असे सर्वसाधारणपणे...

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक २०१२ तील दुरुस्तीला मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक २०१२ मध्ये सुधारणा करण्यासाठी मान्य...